या जिल्ह्यातील एका लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन अर्थसहाय्य kapus and soyabin

या जिल्ह्यातील एका लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन अर्थसहाय्य kapus and soyabin

kapus and soyabin पावसामुळे व बाजारात भाव न मिळाल्याने झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेले अर्थसाह्य मिळण्यासाठी ई-केवायसी व संमतिपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. जिल्ह्यातील १ लाख ६१ हजार ५०८ शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यांनी समंतीपत्र सादर केल्यानंतर त्यांना अर्थसाह्य मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी झाली नाही … Read more